Government Yojna : पैशांअभावी आता कोणीही मरणार नाही ! गरीब लोकांना मिळणार मोफत उपचार
नवी दिल्ली : पैशाअभावी अनेक गरिबांना (poor) आपला जीव गमवावा लागतो. त्याचप्रमाणे गरीब आणि मागासवर्गीय लोकांसाठी भारत सरकारने (Government of India) आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (poverty line) लोकांना आयुष्मान कार्ड वापरून ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात म्हणजेच कोणतेही रुग्णालय (Hospital) किंवा डॉक्टर (Doctor) त्यांच्याकडून पैशांची … Read more