कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्यावधी निवडणूकांची होत असलेली वक्तव्य ही नैराश्येच्या…
Maharashtra news:विधान परिषद निवडणूकीत मतं फुटल्यावरुन कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार असा सवाल करतानाच तत्व आणि विचारांना तिलांजली देवून, सत्तेत सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनीच माफी मागीतली पाहीजे असे वक्तव्य भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्यावधी निवडणूकांची होत असलेली वक्तव्य ही नैराश्येच्या भावनेतूनच असल्याची प्रतिक्रीया माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.आ.विखे … Read more