मी सलग आठ वेळा निवडून आलो तेच अनेकांना खुपतंय म्हणून विरोधक जुने प्रकरण उकरून काढत आहेत- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावाने बेसल डोसचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर बोलताना विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले आहे. त्यावेळी … Read more

निळवंडे धरणाची निर्मिती करून संगमनेरला दुष्काळमुक्त करणं हे माझं अंतिम ध्येय होतं, त्यामुळे माझं योगदान कोणीही नाकारू शकत नाही- बाळासाहेब थोरात

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीतील आपले योगदान अधोरेखित केले. बुधवारी (दि. २३ एप्रिल २०२५) झालेल्या या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, निळवंडे धरण आणि त्याचे कालवे बांधून तळेगाव दिघेसह दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देणे हे आपल्या … Read more

Shrigonda News : एफआरपीचे उर्वरित १५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – चेअरमन राजेंद्र नागवडे

Shrigonda News

Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन … Read more