PM Fasal Bima Yojana: पाऊस किंवा वादळात नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देत आहे सरकार, या योजनेचा असा घ्या लाभ……
PM Fasal Bima Yojana: भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाऊस किंवा वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांची भरपाई (crop compensation) मिळते. देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामुळे देशातील अनेक शेतकरी (farmer) कर्ज काढून … Read more