Groundnut Farming: भुईमूगची शेती म्हणजे लाखों रुपये उत्पन्नाची हमी…! फक्त ‘या’ रोगावर अशा पद्धतीने वेळीच नियंत्रण मिळवाव लागणार

Groundnut Farming: भारतातील शेती (Farming) ही सर्वस्वी पावसावर (Rain) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) खरीप हंगाम (Kharif Season) सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. खरीप हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, मका, भुईमूग (Groundnut Crop) इत्यादी पिकांची शेती करत असतात. मित्रांनो भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. यांची शेती (Agriculture) आपल्या … Read more

Agriculture News: ऐकलं व्हयं..! पिकावर कीटकनाशक फवारण्याची गरजचं नाही..! फक्त ‘हे’ काम करा, किटकावर नियंत्रण मिळवता येणार

Agriculture News: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय असून आपल्याकडे एकूण तीन हंगामात शेती केली जाते. या तिन्ही हंगामात वेगवेगळ्या पिकांची (Crops) शेती शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. या वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या कीड व रोगांचा धोका बघायला मिळत असतो. जाणकार लोक सांगतात की खरीप हंगामात (Kharif Season) लावलेल्या पिकांवर सर्वाधिक किटकांचा व रोगांचा धोका … Read more

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी कामाची माहिती…! उंदरामुळे शेतीपिकाचे नुकसान होते का? मग ‘हा’ एक उपचार करा, उंदीर मरणार नाही, पळून जातील

Agriculture News: शेतकरी मित्रांनो (Farmer) शेती व्यवसायात (Farming) नाना प्रकारची आव्हाने उभी राहत असतात. एकदा शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे, पावसाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान (Crop Damage) होते. तसेच हवामान बदलामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येत असते, यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा उंदरामुळे (Mice … Read more