नागरिकांनो! उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात लाईट गेली तर काळजी करू नका, महावितरणने सुरू केलाय २४ तास टोल फ्री नंबर

उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते, विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे संवादात अडचणी येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणने ग्राहकांसाठी तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत, ज्यावर वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा बिलासंदर्भातील तक्रारी नोंदवता येतात. याशिवाय, ‘ऊर्जा’ नावाचा चॅटबॉट ग्राहकांना तक्रारी … Read more

वीज बिल भरूनही अहिल्यानगरकरांना राहावं लागतंय अंधारात! ठोस उपाययोजना करण्याची ग्राहकांची मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव हा कायमचा प्रश्न बनलाय. पावसाळ्यात तर वीज गायब होणं नित्याचं झालंय, पण आता उन्हाळ्यातही हीच परिस्थिती आहे. थोडा वारा सुटला किंवा हलकासा पाऊस पडला, की वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या आठवड्यातच, १० एप्रिलला, केडगावमधील ३३ केव्हीच्या मुख्य लाईनमध्ये बिघाड झाला आणि सावेडी परिसरातील अनेक भाग रात्री तीन तासांपेक्षा जास्त अंधारात राहिले. गुरुवारी … Read more