Indian Railway: रेल्वे प्रवासात स्वर्गाचा अनुभव अनुभवायचा आहे का? ‘या’ रेल्वे मार्गावरून करा प्रवास
Indian Railway:- भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. भारतातील अनेक दुर्गम भागात देखील रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले असून ज्या ठिकाणी अजून रेल्वे नाही अशा ठिकाणी देखील नवीन रेल्वे मार्गांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले … Read more