मागील अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला असून तालुक्यातील जिल्हा व राज्यमार्गासाठी निधी देण्यास राज्य शासन हतबल असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी अमरापूर येथे केला. अमरापूर येथे आमदार स्थानिक निधीतून पंधरा लाख रुपये खर्चाच्या हनुमान मंदिर सभामंडप कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष … Read more