Covid 19 : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राजेश टोपे यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) उद्रेक होत असताना यावेळी कोरोनाला अडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) सतर्क झाले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पुन्हा मास्क वापरावा लागणार का? यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाले राजेश टोपे? राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. सरकार … Read more