महाराष्ट्राला दुष्काळमु्क्त करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल! नदीजोड प्रकल्पाला भरीव निधी देणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची घोषणा

Ahilyanagar News : अहिल्यानगर – गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट दूर करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देणे हे राज्य सरकारचे प्रमुख धोरण आहे. केंद्र आणि राज्यात जनतेच्या अपेक्षांना साजेसे सरकार कार्यरत असून, लोककल्याणकारी निर्णयांमुळे विकासाला वेग आला आहे, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या … Read more

संगमनेरला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार! स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार!

संगमनेर: दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पाण्याची तहान भागवण्याचे महायुती सरकारचे वचन आहे. याच दिशेने पाऊल टाकत, जलसंपदा विभागाने संगमनेरात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी शेतकरी आणि नागरिकांना कालवे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि नदी प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे भावपूर्ण आवाहन केले. पाण्याचे जतन आणि योग्य … Read more