इंजिनियर साहेब मानलं बुवां! सिव्हिल इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी लाल तसेच इलायची केळीची शेती केली ; करोडोची कमाई झाली

farmer success story

Farmer Success Story : भारत हा कृषीप्रधान देश. मात्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने कृषीप्रधान देशात आता शेतकरी राजाच शेती नको रे बाबा असा ओरड करू लागला आहे. परंतु राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत तोट्यात समजल्या जाणाऱ्यां शेतीला फायद्याचा सौदा बनवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग … Read more