Chanakya Niti : सावधान! अशा मुलींशी लग्न करणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या त्यामागील कारण
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांना सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी धोरणे आजही मानवाला चांगलीच उपयोगी पडत आहेत. चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अशा मुलीशी लग्न धोकादायक असल्याचे सांगितले आहे. मानवाच्या कठीण काळात चाणक्यांनी धोरणे खूप मदत करतात. चाणक्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये स्त्री, पुरुष, … Read more