शेतकऱ्यांना बैलजोडी परवडेना! चाऱ्याचे भाव भिडले गगनाला, ट्रॅक्टरला पसंती असल्यामुळे बैलजोडीची मागणी घटली!
Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भरणारा बैल बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे. मात्र, चारा आणि पेंढीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या जड झाले आहे. यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले असून, मिनी ट्रॅक्टर आणि जुगाड सिस्टीमचा वापर वाढला आहे. परिणामी, बैलजोडीच्या मागणीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे, आणि … Read more