शेतकऱ्यांना बैलजोडी परवडेना! चाऱ्याचे भाव भिडले गगनाला, ट्रॅक्टरला पसंती असल्यामुळे बैलजोडीची मागणी घटली!

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भरणारा बैल बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे. मात्र, चारा आणि पेंढीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या जड झाले आहे. यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले असून, मिनी ट्रॅक्टर आणि जुगाड सिस्टीमचा वापर वाढला आहे. परिणामी, बैलजोडीच्या मागणीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे, आणि … Read more

शेतकरी पुत्राच भन्नाट संशोधन…! 10 वीत शिकणाऱ्या पवणने तयार केलं आधुनिक यंत्र, एकाच यंत्राने होणार कोळपणी, मळणी, फवारणी अन….

janla news

Jalna News : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. पण आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर वाढल्याने उत्पादन खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस मजूर टंचाईचे प्रमाण वाढत असल्याने आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर करणे आता आवश्यक बनले आहे. मात्र अशी यंत्रे महाग असल्याने अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा … Read more