‘नमामि गंगे’साठी राहुरी कृषी विद्यापीठाचा करार

Ahmednagar News: केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामि गंगे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक योगदान देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी कानपूरच्या आयआयटी संस्थेसोबत सांमज्य करार होत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. संपूर्ण देशातून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची यासाठी निवड झाली आहे. याच्या पूर्व तयासाठी … Read more