‘हे’ आहे भारतातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य ! इथ आहेत फक्त 2 जिल्हे, पण तरीही जगभरातील पर्यटक इथंच गर्दी करतात
General Knowledge : मंडळी भारतातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते ? काय झालं, गोंधळात पडलात का ? पण चिंता नको, आज आपण अवघे दोन जिल्हे असणाऱ्या पूर्ण राज्याची माहिती पाहणार आहोत. खरेतर, आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात राज्यात आणखी काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. कारण … Read more