शेतकऱ्यांना आता अपघात झाला तरी अनुदान मिळणार ! शिंदे सरकारने जाहीर केली नवीन योजना, पहा….

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे अनेकदा शेती करताना अपघात होतात. अपघातामध्ये काही शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होतात. या अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी पूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली … Read more