सरकारने मोफतच्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत, आमदार सुरेश धस यांचे संगमनेरमध्ये खळबळजनक वक्तव्य

संगमनेर: केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेवर आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले असून, सरकारने अशा मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्रवारी संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील … Read more

Pm Kisan Yojana: अखेर मुहूर्त ठरलाचं! ‘या’ दिवशी जमा होणार करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार

PM Kisan Yojana

Pm Kisan Yojana : भारत हा एक 130 कोटी लोकसंख्या असलेला कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुतांश जनसंख्या की प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर (Farming Business) अवलंबुन आहे. मात्र असे असतांना देखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची (Farmers) आर्थिक स्थिती खुपच दयनीय आहे. देशातील शेतकरी बांधवांना वारंवार अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा … Read more

ज्याची भिती झोपू देत नव्हती झाले तेच; मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Modi government :- गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा (Farmer) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करतच आहे मात्र त्याला निसर्गाच्या लहरीपणासमवेतच सुलतानी दडपशाहीचा देखील सामना करावा लागतं आहे. यामुळे शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांमुळे भरडला जात आहे. अनेकदा मायबाप सरकारच्या (Government Policy) चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान … Read more