Harbhra Lagwad Mahiti : हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ; असे करा नियंत्रण, नाहीतर….

harbhara lagwad

Harbhra Lagwad Mahiti : सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा लगबग करत आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतात हवामानात होत असलेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमानात होत असलेल्या … Read more

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास असं करा नियंत्रण ; नाहीतर….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपात शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाल आहे. दरम्यान आता राज्यात हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिके देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरं पाहता राज्यात सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येऊ शकते असं सांगितलं जात आहे. हरभरा पिकावर … Read more