Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….
Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे … Read more