Groundnut Farming: भुईमूगची शेती म्हणजे लाखों रुपये उत्पन्नाची हमी…! फक्त ‘या’ रोगावर अशा पद्धतीने वेळीच नियंत्रण मिळवाव लागणार
Groundnut Farming: भारतातील शेती (Farming) ही सर्वस्वी पावसावर (Rain) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) खरीप हंगाम (Kharif Season) सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. खरीप हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, मका, भुईमूग (Groundnut Crop) इत्यादी पिकांची शेती करत असतात. मित्रांनो भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. यांची शेती (Agriculture) आपल्या … Read more