जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम किंवा धावत असाल तर आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

व्यायाम आणि धावणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात शंका नाही. पण चुकीच्या वेळी केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसानच करू शकतो. विशेषतः जेवल्यानंतर लगेच धावणे किंवा व्यायाम करणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अहिल्यानगरमधील हेल्थ क्लब संचालक करण कराळे यांच्या मते, जेवल्यानंतर किमान १ ते २ तास थांबल्याशिवाय व्यायाम करू नये, अन्यथा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ … Read more

अहिल्यानगरमध्ये १० टक्के लहान मुले लठ्ठ, काय आहे नेमके कारण वाचा सविस्तर!

श्रीरामपूर- तालुक्यात सध्या एक गंभीर आणि नव्याने उद्भवणारी आरोग्य समस्या पुढे आली आहे ती म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणा. जिथे पूर्वी कुपोषण हे सर्वात मोठं आरोग्य संकट मानलं जात होतं, तिथे आता त्याचं स्थान लठ्ठपणाने घेतलं आहे. बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार, १५ हजाराहून अधिक बालकांपैकी सुमारे १० टक्के मुले लठ्ठ गटात येतात बाब निश्चितच चिंतेची आहे. कुपोषणात … Read more