अहिल्यानगरमधील कावीळ रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्र्यांनी दिली तातडीने भेट, अधिकाऱ्यांना खडसावत तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालय न सोडण्याचे दिले आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) येथे कावीळ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या २६३ वर पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. ४ मे २०२५) राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर … Read more

अकोले तालुक्यात कावीळचा उद्रेक! दूषित पाण्यामुळे रूग्णांची संख्या गेली १३३ वर, आणखी ३७ गावे धोक्यात

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील राजूर गावात काविळीची साथ वेगाने पसरत आहे. मंगळवारी रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. दूषित पाणीपुरवठा हे या साथीचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गावात भीतीचे वातावरण आहे, आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले आहे, आणि नवीन रुग्ण … Read more

अहिल्यानगरकरांनो सावधान! ‘या’ परिसरात कावीळचे रुग्ण वाढले, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राजूर आणि परिसरात सध्या कावीळ या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका आरोग्य विभागाने या आजाराची रुग्णसंख्या तुरळक असल्याचे सांगितले असले, तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे कावीळची साथ पसरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे रुग्ण आढळत असल्याचे … Read more