मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम आणि प्रवरा कालव्यासह चाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चार महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती, पण ती काही दिवसांनंतर थंडावली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा कालवा आणि चाऱ्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, परंतु जलसंपदा विभागाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. … Read more

२४ तासांच्या आत ‘साई मिडास’चे वीज आणि पाणीपुरवठा बंद करा : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाच्या अशा साईमिडास हा व्यावसायिक प्रकल्प कायमचा बंद होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे वीज मीटर आणि पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावे असे आदेश त्या त्या खात्याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रमुख एल. एस. भांड यांनी दिले आहेत . नगर मनमाड महामार्गावर दूध संघाच्या जागेमध्ये बेकायदेशीर रित्या साई मिडास … Read more