महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो पावसाला सुरवात होणार ! तुमच्या जिल्ह्यात कस राहणार पाऊसमान ?
Maharashtra Rain : गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सुद्धा झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता तेथील शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. आता … Read more