Ind Vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पावसाचा धोका ? सामना रद्द झाला तर भारत फायनलमध्ये
Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा सामना मानला जात आहे. दोन्ही संघ अत्यंत बलाढ्य आहेत, आणि नॉकआउट फेरीत त्यांच्यातील लढत नेहमीच रंगतदार ठरली आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे, आणि जर सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, हा … Read more