काय सांगता ! तिकीट हरवलं तरीही रेल्वेने करता येतो प्रवास; पहा काय म्हणतोय रेल्वेचा नियम

Indian Railway Rule

Indian Railway Rule : भारतात रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात सुरक्षित साधन म्हणून ओळखले जाते. बस, विमान किंवा इतर अन्य प्रवासी साधनाच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण की, रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात आणि अधिक गतिमान आहे. यासोबतच रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित समजला जातो. म्हणून रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या … Read more

रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना रेल्वेच तिकीट मिळणार फ्री, ‘त्यां’च्या नातेवाईकांना पण मिळणार लाभ, पहा…..

Indian Railway Ticket Scheme

Indian Railway Ticket Scheme : भारतात रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी विशेष आहे. रेल्वेमार्गे प्रवास हा जलद आणि किफायतशीर असल्याने या प्रवासाला कायमच प्रवाशांची पसंती लाभते. विशेषता लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने लवकर होत असल्याने रस्ते मार्गे जाण्याऐवजी रेल्वेनेच प्रवास करण्यावर अनेकांचा मदार असतो. भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवत असते. यामध्ये … Read more

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार तिकीट दरात मोठी सवलत, पहा

Indian Railway Ticket Scheme

Indian Railway Ticket Fare : भारतात गेल्या काही वर्षांपासून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे व्यवस्था बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामागील कारण असे की भारतातील बहुतांशी जनता ही रेल्वेने प्रवास करत असते. सोयीचा, सुरक्षित आणि जलद गतीने प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिली जाते. यासोबतच रेल्वे मार्गे प्रवास … Read more