‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे ! भारतातील सुरक्षित शहरे कोणती ? यादीत महाराष्ट्रातील किती शहर ?

Worlds Safest City

Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण … Read more

‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा ! लोक अगदीच राजा – महाराजा सारखे आयुष्य जगतात, प्रत्येक घरातील एक व्यक्ती धनवान

India's Richest District

India’s Richest District : भारतात एकूण 806 जिल्हे आहेत, महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यात 2014 पर्यंत 35 जिल्हे होते मात्र 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि एक नवीन जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा अस्तित्वात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी सुद्धा उपस्थित होत आहे. यामुळे आगामी … Read more

नेत्यांना मोबाईलबंदी आणि बरंच काही, काँग्रेसचे जयपूर शिबिर गाजतंय

India News :काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय शिबिर आजपासून जयपूरमध्ये सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध घडमोडी आणि निर्णयांमुळे शिबिर गाजत आहे. शिबिराचे नाव बदलण्यात आले, काही घाडसी निर्णय घेण्यात आले एवढेच नाही तर चर्चेसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिराला नेहमीप्रमाणे चिंतन शिबिर नाव देण्यात आले … Read more