अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनेला मंजुरी ; 1,300 कोटींचा मिळाला निधी

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता जल हे जीवन आहे. पाण्याविना नवी जीवनाची कल्पना करणे देखील अशक्य आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन … Read more