महाराष्ट्रात शपथविधी तर बिहारात राजकीय भूकंप

Maharashtra News:महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असताना तिकडे बिहारमध्ये मात्र राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्रात जसे भाजपने सरकार पाडले, तशी खेळी करून मुख्यमंत्री नीतीश कुमार नवा घरोबा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात दिलासा तर बिहारमध्ये फटका बसला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय … Read more