कबीरजीत सिंहचा झाला बर्गरसिंह! आज त्यांच्या ब्रँडचे आउटलेट दिल्लीपासून पसरले आहेत लंडनपर्यंत
बरेच व्यक्ती आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने एखादी गोष्ट खूप उंचीवर नेऊन पोहोचवतात. यामागे त्यांचे कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड हे गुण कारणीभूत ठरतात. बरेच व्यक्ती एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत खूप मोठी भरारी घेतात व यश मिळवून आणतात. बऱ्याचदा अशा व्यवसायाची कल्पना त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आलेली असते व … Read more