वाकी धरण भरले : भंडारदराच्या पाणलोटात अतिवृष्टी..!

Ahmednagar News:कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावंती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. भंडारदरा धरणामध्ये गत १२ तासात विक्रमी ४०९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरण चार हजारी झाले आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखरावर शनिवारी … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ठिकाणी अडकलेल्या तब्बल एक हजार गिर्यारोहकांची सुटका…

Ahmednagar News:अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे या भागात अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलीस व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला … Read more

अरे व्वा! ‘त्या’ तरुणांनी नविन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील सर्वात उंच शिखर सर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर चक्क ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले. त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले जात आहे.(Kalsubai Peak)  दिव्यांगांना ऊर्जा मिळण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्षदिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष … Read more