मोठी बातमी ! रत्नागिरीमधून रायगड जिल्ह्यात अवघ्या दिड मिनिटात जाता येणार ; 441 कोटी रुपयांचा ‘हा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्गावर तयार होणाऱ्या कशेडी बोगद्याबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. सदर बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा बोगदा अर्थातच कशेडी बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे कशेडी घाट मात्र पाऊण तासात पार करता येणे शक्य होणार … Read more