राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याचा महाराष्ट्रभर बोलबाला! यंदा १ कोटी ८४ लाखांचं विक्रमी उत्पन्न

राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंबा फळांच्या लिलावातून १ कोटी ८४ लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख आणि कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी दिली. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागांमधील केशर, लंगडा, वनराज आणि तोतापुरी या वाणांच्या फळांनी बाजारपेठेत चांगली मागणी मिळवली. ई-निविदा प्रणालीद्वारे झालेल्या या विक्रीतून बियाणे विभाग आणि उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेने एकत्रितपणे … Read more

सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेऊन कमावले लाखो रुपये! वाचा कसे मिळवले सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम आंबाचे उत्पादन?

success story

शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने … Read more