कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याची खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

अहिल्यानगरमधील धरणांनी गाठला तळ, शेतकरी आणि नागरिक पाणी टंचाईच्या संकटात!

श्रीगोंदा- जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळेनासं झालं असून, आता कुकडी आणि घोड प्रकल्पातील धरणांनीही तळ गाठल्याने उन्हाळी आवर्तनावरच मोठं संकट कोसळलं आहे. कुकडी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा सध्या कुकडी प्रकल्पात ५४०० एमसीएफटी इतका म्हणजे फक्त १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, जो गेल्या … Read more