Dam In Maharashtra: राज्यातील कोणत्या धरणांमध्ये आहे किती पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर तुमच्या जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा

water storage in dam

Dam In Maharashtra:- राज्यातील धरणांचा विचार केला तर शेती आणि पिण्याच्या पाणी या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून राज्यातील बऱ्याच धरणांची वाटचाल सध्या 100% कडे सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. आपण या वर्षाचा पाऊस पाहिला तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवात ही निराशाजनक झाली होती व त्यानंतर मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस पडला होता. परंतु ऑगस्ट महिना हा … Read more