महाराष्ट्रातील प्रमुख धरणे ‘फुल्ल’ ! शेतकऱ्यांना दिलासा,पाण्याची चिंता जवळपास मिटली

Maharashtra Dam Storage : राज्यातील सर्व प्रमुख व मोठी धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. राज्यातील बहुतांश धरणे ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांची खरिपासोबत रब्बी हंगामाचीही चिंता मिटली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना बहर येईल. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापूरमधील उजनी धरण १०० टक्के, साताऱ्यातील कोयना धरण ९९ … Read more

पावसाने 7 वर्षांचा रिकॉर्ड मोडला; महाराष्ट्रातील 34 धरणे ओव्हरफ्लो, पण ‘या’ जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची कमतरता

Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon : गेल्यावर्षी एलनिनोमुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणून अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु यंदा मानसूनने सर्वच कसर भरून काढली आहे. मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला की गेल्या सात वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. महाराष्ट्रात संपूर्ण मानसून कालावधीत म्हणजेच एक जून ते 30 ऑक्टोबर या काळात … Read more

चिंताजनक ! मराठवाड्यातील ‘या’ मोठ्या धरणात फक्त 28.34% पाण्याचा साठा, तुमचे धरण किती भरले आहे? पहा…

Maharashtra Dam Storage

Maharashtra Dam Storage : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमालीची दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कमी पावसामुळे पावसाळी काळात राज्यातील बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही. यामुळे ऐन हिवाळ्यातच आता राज्यातील काही धरणांनी … Read more