शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आरबीआयने घेतला मोठा निर्णय, आता विनातारण ‘इतक्या’ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार
Maharashtra Farmer Scheme : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्युज दिली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आरबीआयने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाची मर्यादा 40 … Read more