महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार ? 2026 शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर
Maharashtra Farmer Scheme : शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक अशी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. कारण म्हणजे महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत सरकार आले की लगेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र आता महायुतीचे सरकार स्थापित होऊन … Read more