शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आरबीआयने घेतला मोठा निर्णय, आता विनातारण ‘इतक्या’ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्युज दिली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आरबीआयने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाची मर्यादा 40 … Read more

गव्हाला 30 हजार, कांद्याला 46 हजार पीक विमा मिळणार! ‘या’ तारखेपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते आणि याच नुकसानीसाठी पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार! पण कर्जमाफीसाठी 30,495 कोटी रुपयांची गरज, कोणत्या जिल्ह्यात किती थकबाकीदार? पहा….

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आहेत. दरम्यान या दोन्ही गटांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला जड भरली होती. हेच कारण आहे की विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच शिंदे सरकारची मोठी भेट! ‘या’ योजनेतून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दीड लाख रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना कसा फायदा होणार ?

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीचं शिंदे सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात तब्बल दीड लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा … Read more

शेतकऱ्यांना आता अपघात झाला तरी अनुदान मिळणार ! शिंदे सरकारने जाहीर केली नवीन योजना, पहा….

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे अनेकदा शेती करताना अपघात होतात. अपघातामध्ये काही शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होतात. या अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी पूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 625 कोटी 32 लाख रुपये झालेत जमा; तुम्हाला मिळाला का लाभ, पहा…..

Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमची नवनवीन योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कारगर सिद्ध होत आहेत. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांची … Read more

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पडीक जमिनीच्या बदल्यात मिळणार वार्षिक 75,000 ; पहा डिटेल्स

maharashtra farmer scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या … Read more