शालेय विधार्थी आणि पालक इकडे लक्ष द्या ! पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात झाला ‘हा’ बदल
Maharashtra News : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वार्षिक परीक्षा साधारणतः एप्रिलच्या मध्यापर्यंत होत असत. मात्र, नव्या नियमानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती … Read more