ऑगस्टमध्ये पिकनिकला जाताय ना ? महाराष्ट्रातील ‘या’ 3 फेव्हरेट डेस्टिनेशनला नक्कीच भेट द्या

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. म्हणजेच आता मान्सून फक्त दीड महिना बाकी राहिला आहे. दीड महिन्यांनी मान्सून आपला निरोप घेणार आहे. अशा परिस्थिती जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पावसाळी पिकनिक चा प्लॅन बनवत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन मोठ्या शहरादरम्यान धावणार रेल्वे, तयार होणार नवीन मार्ग; कोणकोणत्या तालुक्यातुन जाणार ?

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. मात्र अजूनही असे काही शहरे आहेत जे रेल्वेने जोडले गेलेले नाहीत. मराठवाड्यातील जालना ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या दरम्यानही रेल्वे मार्ग नाहीये. यामुळे महाराष्ट्रातील … Read more

अखेर निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला खुला होणार महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 701 किमीच्या महामार्गामुळे प्रवास होणार सोपा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या म्हणजेच एका दशकाच्या काळात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. विशेषतः रस्ते विकासाच्या बाबतीत केंद्राने महाराष्ट्राला नेहमीचं झुकते माप दिले आहे. याशिवाय राज्य शासनाकडूनही विविध रस्ते विकासाची प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. दरम्यान असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काही दिवसांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्राला आता … Read more

अजब गजब ! महाराष्ट्रातील ‘या’ अनोख्या गावात असतो फक्त 6 तासांचा दिवस, सूर्योदय होतो 4 तास उशिराने

Maharashtra Viral News

Maharashtra Viral News : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. जगातील प्रत्येक ठिकाणाला एक वेगळे भौगोलिक महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील जगाच्या इतर भागापेक्षा वेगळे असे भौगोलिक महत्त्व आहे आणि राज्याला अद्भुत असे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा लाभले आहे. कोकणातील अथांग समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचच उंच डोंगररांगांनी नटलेला सुंदर निसर्ग, दऱ्या, … Read more

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, … Read more

मोठी बातमी ! आता महाराष्ट्रात विनापरवानगी झाड तोडले तर ‘इतक्या’ हजाराचा दंड भरावा लागणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Government Cabinate Decision

Maharashtra Government Cabinate Decision : गेल्या काही वर्षांपासून राज्यासहीत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. ग्लोबल वार्मिंगची समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. यामुळे कुठे खूपच अधिकचा पाऊस होत आहे तर कुठे दुष्काळ पडत आहे. काही ठिकाणी अगदीच पूरस्थिती तयार होत … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ तारखेला मतदान होणार ? निवडणूक आयोगाचे संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election

Maharashtra Vidhan Sabha Election : अठराव्या लोकसभेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने पुन्हा एकदा चांगले यश मिळवले आहे. एनडीए ने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापित केली आहे. NDA सरकारचे कामकाज देखील सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांनाच वेध लागले आहे ते महाराष्ट्रातील विधानसभा … Read more

ब्रेकिंग न्यूज : कुणबी नोंदी सापडलेल्यांना मिळणार ओबीसीमध्ये नोकरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले शुद्धिपत्रक

Breaking News

मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आंदोलनाची धग भेटली होती व त्यासोबतच लोकसभा निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परंतु राज्य शासनाने या कायद्याच्या माध्यमातून जे काही आरक्षण लागू केले त्या आधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिराती … Read more

पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ धबधब्याला द्या भेट; अनुभवा पक्षांचा आवाज, हिरवेगार जंगल आणि पाण्याचा खळखळ आवाज

Maharashtra Tourist Spot,

पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून एकदा पावसाळ्याला सुरुवात झाली म्हणजे अगदी ओसाड अशा माळरानांवर हळूहळू निसर्गाची हिरवी चादर पसरली जाते व सगळीकडे हिरवीगार असे दृश्य दिसायला लागते. या हिरव्यागार दृश्यामध्ये थंडगार वातावरण, रिमझिमणारा पाऊस, पक्षांचा गोड असा किलबिलाट अनुभवण्यासाठी ट्रीप प्लान करतात. त्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेले धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा तसेच पावसामध्ये प्रवास … Read more

समुद्र नसतानाही येथे फिरताना येतो समुद्राचा फिल…! महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण ठरतंय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र

Maharashtra Famous Picnic Spot

Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात असे असंख्य पिकनिक स्पॉट आहेत जेथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. पिकनिक साठी महाराष्ट्रातील कोकण हा विभाग सर्वात भारी आहे. येथील समुद्र, निसर्ग, समुद्रकिनारा सार कसं एक नंबर आहे. यामुळे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंमध्ये कोकणात पर्यटकांची रेलचेल असते. जगात भारी असे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात … Read more

काय ती हिरवळ, काय तो निसर्ग…! ‘हे’ आहेत राज्यातील 3 लोकप्रिय पर्यटन स्थळ ; पावसाळी पर्यटनासाठी ठरणार सर्वोत्कृष्ट

Maharashtra Famous Picnic Spot

Maharashtra Famous Picnic Spot : भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. 10 जूनच्या सुमारास मानसून कोकणसह मुंबईत दाखल होणार असा अंदाज आहे. एकंदरीत पावसाळा आता जवळ आला आहे. यामुळे, शेतकऱ्यांची पावले ज्याप्रमाणे शेतशिवाराकडे वळणार आहेत त्याचप्रमाणे पर्यटकांची पावले देखील पर्यटन स्थळांकडे वळणार आहेत. पावसाळ्यात अनेक जण पिकनिक साठी … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला दुपारी एक वाजता जाहीर होणार निकाल, ‘त्या’ 5 वेबसाईटवर पाहता येणार Result

Maharashtra SSC Result

Maharashtra SSC Result : मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. यंदा दहावीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली आहे. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार अशी विचारणा केली जात होती. आता मात्र या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाची आतुरता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने निकालाची तारीख फायनल केली … Read more

पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ 3 पर्यटनस्थळांना भेट द्या ! येथील सुंदर निसर्ग, समुद्रकिनारा अन ऐतिहासिक वास्तू डोळ्याचे पारने फेडतील

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : भारतीय हवामान खात्याने 31 मे 2024 रोजी मान्सूनचे केरळात आगमन होणार असे म्हटले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सूनचे सात जूनच्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सून 11 जूनला राजधानी मुंबईत येणार आहे. म्हणजेच आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पर्यटन स्थळांवर वर्दळ वाढणार … Read more

शेतकऱ्यांना लागले मान्सूनचे वेध ! पाऊस नसल्याने ग्रामीण व शहरी भागातील व्यवहार ठप्प

Maharashtra News

Maharashtra News : नुकतेच विविध भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरी, शेतकऱ्यांना प्रमुख आधार असलेला मान्सूनचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे लोकशाहीचा चालू असलेल्या मतदान उत्सवाचे ४ जून रोजी निकाल लागणार असल्याने शेतकऱ्यांना पावसाची ओढ तर कार्यकर्ते, पुढाऱ्यांना निकालाचे वेध, असे संमिश्र चित्र प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. आजमितीस अस्मानी व सुलतानी याच्या वक्रदृष्टीस … Read more

दिवसेंदिवस वाढतेय कर्णर्ककश हॉर्नची समस्या ! नो हॉर्न प्लीज केवळ नावालाच

Maharashtra News

Maharashtra News : हॉनच्या आवाजाशिवाय प्रकाश ही कल्पना तरी करता येईल का ? कर्णकर्कश हॉर्नची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. असे मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजविणे काद्यात बसत नसले, तरी तरुणांच्या डोक्यात बसत असल्याने आवाजाची तीव्रता वाढतच आहे. यासाठी केवळ कायदा करून उपयोग होणार नाही, तर हॉर्नशिवाय प्रवास करण्याची सवय प्रत्येकाने लावून यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज … Read more

स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट नसल्याने नाराजी

Maharashtra News

Maharashtra News : आळेफाटा पुणे-नाशिक, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर चाळकवाडी व डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सूट दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट दिली जात होती. मात्र, आता सर्रास टोल वसुली केली जात असल्याने स्थानिक वाहन चालकात नाराजी पसरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा आळेफाटा, नारायणगाव, ओतूर येथे कांदा, टोमॅटो, डाळींब लिलाव पध्दतीने … Read more

मानखुर्द-वाशी पुलाचे काम लवकरच होणार पूर्ण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : ठाणे खाडी पूल प्रकल्पाचाच भाग असणाऱ्या मानखुर्द ते वाशीदरम्यानच्या तीन लेन पुलाचे काम जूनपर्यंत तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या पुलामुळे सध्याच्या मानखुर्द आणि वाशी प्रवासाला बळकटी मिळणार आहे. या पुलाचे काम ७३ टक्के पूर्ण झाल्याचेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या … Read more

मुंबईकर इकडे लक्ष द्या ! आजपासून मध्य रेल्वेवर पंधरा दिवस ब्लॉक

Maharashtra News

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेतर्फे शुक्रवार, १७ मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून … Read more