या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर एकाकी
Maharashtra Politics : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगरी करावे, अशी मागणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाकडूनही कोणीही त्यांना पाठिंबा दिली नाही. उलट विरोधातच मते व्यक्त केली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासंबंधी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. तर हिंदुत्तवादी संघटनांची दुसऱ्या नावाची मागणी आहे. सामान्य नागरिकांना मात्र या … Read more