विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….
Maharashtra Primari School Admission : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता 15 जून पासून 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाण्याची शाळा चेंज करायची आहे अशा पालकांना शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांच्या माध्यमातून पूर्वीची प्रलंबित … Read more