दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत. बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. … Read more

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शाळेची वेळ पुन्हा बदलली

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळांना 128 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या … Read more

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार ? 16 जून की 23 जून ? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय. खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

Maharashtra News

Maharashtra News : आज 10 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. मात्र पुढील महिन्यात विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपतील. अलीकडेच सीबीएसई बोर्डाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या संदर्भात मोठी माहिती जारी करण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या 8 जूनला समाप्त होतील आणि या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने जाहीर केला नवा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबई जवळील बदलापूर येथील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संतापाची लाट … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द ? UGC ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजची ही बातमी खास राहील. खरेतर, काल 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. … Read more