मोठी बातमी : देशात साखर गाळपात महाराष्ट्र अव्वल स्थानी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Marashtraah News  :- साखर कारखाने बंद होऊ लागले; तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले असले तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला … Read more