जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; आरोपींच्या वकिलांनी केला पोलिसांवर ‘हा’ आरोप
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar Crime :- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने मयताचे घराचा परिसर, दुचाकीचा परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कार्यवाही केली नाही. त्यामुळेच पुरावे नष्ट झाले, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील … Read more