कधी जाणार हा तापदायक उन्हाळा ! मुंबईत मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होणार ? हवामान तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
Monsoon In Mumbai : सध्या मुंबईसहित संपूर्ण राज्यभर होत असलेली तापमान वाढ डोकेदुखी वाढवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे जनता हैरान झाली आहे. उन्हाच्या वाढत्या चटकांमुळे घामटा निघत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणारे उष्ण वारे अधिक तापदायक असून यामुळे राज्यातील जनतेच्या माध्यमातून आता मान्सूनचे आगमन कधी होणार हाचं प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईकर देखील मानसून मुंबईत … Read more