एक आठवड्यात चांद्रयानने काय केले चंद्रावर? जगाच्या फायद्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोणत्या गोष्टी केल्या? वाचा माहिती

chaandrayaan 3

चांद्रयान 3 मोहीम ही भारताची अतिशय महत्त्वकांक्षी असलेली मोहीम होती व ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. चंद्रयान तीन मोहीम ही अनेक अंगाने महत्वपूर्ण होती. कारण आतापर्यंत जगातील कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकलेला नाही. परंतु भारताने ही किमया करून दाखवली व … Read more