नगर जिल्ह्यातील दाढ खुर्द गावची कन्या आणि जावई यांची एकाच वेळेस अधिकारी पदाला गवसणी! वाचा यशाची कहाणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रम तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्येक पायरीनुसार परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कष्ट आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असून तरच यश मिळणे शक्य असते. जर आपण गेल्या काही वर्षांचा या परीक्षेचा … Read more