काय सांगता : चक्क ऊसतोड टोळी मुकादमाने टोळी मालकालच पळवला..!

Ahmednagar News : उचल घेतली मात्र मुकादम टोळी घेऊन उसतोडीला आलाच नाही, उचल न फेडताच पळ काढला, घेतलेली उचल परत केली नाही अशा घटना घडत असतात. मात्र परजिल्ह्यातील मुकादमाने येथील टोळी मालकाला त्याच्या गावाकडे येऊन पळवून नेल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळी मालक सुभाष बापु ठोंबरे हे आणि डोळे मुकदम आणि … Read more