नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या, पद टिकवण्यासाठी भूमिका बदलली; रोहित पवार

जालना : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपचा (Bjp) वाद चांगलाच पेटत असून या वादात आता मनसेने उडी घेतल्याची दिसत आहे. तसेच मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या (ethanol project) उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार (Rohit Pawar) … Read more