निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण थांबवा, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार- डाॅ. सुजय विखे

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याच्या वितरणामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे आणि प्रवरा कालव्यांमधून पाण्याचे नियोजनबद्ध वितरण सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याच्या आवर्तनामुळे प्रत्येक गावातील तळी पाण्याने भरतील, याची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पद्मश्री विठ्ठलराव विखे … Read more

निळवंडेच्या पाण्यावरून शेतकऱ्यांना भडकावून थोरातांचे राजकारण, आमदार अमोल खताळ यांचा नाव न घेता आरोप

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात निळवंडे कालव्याच्या पाण्याच्या वितरणावरून राजकारण तापले आहे. आमदार अमोल खताळ यांनी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निळवंडे पाण्याचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more